पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, गडचिरोलीत माओवाद्यांकडून एकाची हत्या,राष्ट्रीय महामार्गावर टाकला मृतदेह

गडचिरोली:- पोलिसांचा खबरी असल्याचे सांगत माओवाद्यांनी एका आदिवासी इसमाची हत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.अशोक तलांडी (रा.दामरंचा,ता.अहेरी) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. RelatedPosts आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने कायम अलर्ट असावे:जिल्हाधिकारी संजय दैने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेची भर रस्त्यावर प्रसूती; रुग्णवाहिकेतील डॉक्टरच्या तत्परतेने बाळ,महिला सुखरूप मतमोजणीची … Continue reading पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, गडचिरोलीत माओवाद्यांकडून एकाची हत्या,राष्ट्रीय महामार्गावर टाकला मृतदेह